धार्मिक
-
थरकाप उडविणारे दृश्य,२५० तंबू जळून खाक, सिलिंडरच्या स्फोटाने सारं काही अस्ताव्यस्त, महाकुंभातील अग्नितांडव…
उत्तर प्रदेशातील महाकुंभ मेळाव्यात अचानक लागलेल्या आगीत तब्बल अडीचशे तंबू जळून खाक झाले आहेत. या आगीत अनेक सिलिंडरचा स्फोट झाल्याने…
Read More » -
महाकुंभमेळ्यास प्रारंभ,मानवतेचा सर्वात मोठा मेळावा ,”अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा अधिक लाेक…”
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये आज (दि.१३) भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि विशाल मानवी समुदायाचा सोहळा म्हणून ओळखल्या जाणार्या महाकुंभमेळ्यास…
Read More » -
दत्त परिक्रमा म्हणजे काय? कशी पूर्ण करावी, महाराष्ट्रात किती मंदिरे आहेत? सर्व जाणून घ्या
मार्गशिर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. यंदा 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जात आहे. दत्त…
Read More » -
‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:’ मंत्राचा रोज सकाळी 24 मिनिटे करा जप, जीवनात होतील 5 मोठे बदल
‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:’ मंत्र भगवान कृष्णाला समर्पित असा एक शक्तिशाली मंत्र आहे. या मंत्राचा नियमित सकाळी 24 मिनिटे…
Read More » -
मृत्यूनंतर 13 दिवस आत्मा कुटुंबात का भटकत असतो? आत्मा यावेळी काय विचार करतो?
हिंदू धर्मात गरुडपुराणाला महत्त्वाचं स्थान आहे. हा एक पवित्र ग्रंथ असून ज्याला विष्णुपुराण असेही म्हणतात. हिंदू धर्मात जेव्हा एखाद्याचा मृत्यू…
Read More » -
साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी काय आहे इतिहास
पुणे : सोनं हा सगळ्यात महागडा धातू समजला जातो, त्यामुळे सोन्याचा (Gold) वापर करुन मौल्यवान वस्तू बनवतात. अनेकदा सोन्याच्या कलाकारीत…
Read More » -
श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे? पारायणाची पद्धत आणि नियम, संपूर्ण माहिती
श्रीगुरुचरित्र इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर…
Read More » -
श्री विठ्ठलाच्या कानाजवळ मासा का असतो? जाणून घ्या महत्व आणि मान्यता
महाराष्ट्रात आषाढी वारी आणि कार्तिकी वारीला वारकरी पायी विठ्ठलाचे दर्शन घ्यायला जातात. परंपरेनुसार ही वारी घडते, यातला रिंगण सोहळा होतो…
Read More » -
सियाराम बाबा यांनी केला देहत्याग
निमार येथील संत सियाराम बाबांनी आज बुधवारी मोक्षदा एकादशीला सकाळी 6.10 वाजता देह सोडला. ते काही दिवसांपासून आजारी होते आणि…
Read More » -
मोठी बातमी! खाते वाटपाचा तिढा सुटला, गृह ऐवजी शिवसेनेला मिळणार हे खातं?
मुंबई : विधानसभा निवडणूक निकालात सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र, सत्ता वाटपाच्या तिढ्यावरून जवळपास 13 दिवसांनी सत्ता स्थापन करण्यात…
Read More »