महाराष्ट्र
-

उध्दव ठाकरेंच्या सभेच्या जागी हनुमान चालिसा म्हणा, त्या जागेचं शुद्धीकरण करा!
अमरावती : हनुमान जन्मोत्सवानिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी २१ वेळा हनुमान चालिसा पठण केले. यावेळी बोलताना त्यांनी उध्दव ठाकरेंवर…
Read More » -

बीड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांचा बिगुल वाजला; कोण मारणार बाजी?
गेल्या निवडणुकीत जवळपास सहा बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. तर तीन ठिकाणी भाजपची सत्ता राहिली आहे. राज्यात शिवसेना-भाजप…
Read More » -

बीड ऊसतोड कामगारांची ऑनलाइन नोंदणी ओळखपत्र दिले जातील – दीपा मुधोळ-मुंडे
बीड : जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देता यावे. यासाठी त्यांची माहिती शासनाच्या विभागांकडे असणे गरजेचे आहे. यादृष्टीने…
Read More » -

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय असो घोषाने गेवराई दुमदुमली
कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युवा नेते शिवराज दादा पवार यांच्या उपस्थितीत गेवराई येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव…
Read More » -

साई बाबांविरोधातील ‘त्या’ विधानावर धीरेंद्र शास्त्रींनी व्यक्त केली दिलगीरी काय म्हणाले?
शिर्डीच्या साई बाबांविरोधात केलेल्या विधानावरुन मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर आता स्वयंघोषीत आध्यात्मिक गुरु धीरेंद्र शास्त्रींनी दिलीगरी व्यक्त केली आहे. यासंदर्भात…
Read More » -

बहुजन रयत परिषदेच्या ढाण्या वाघा ची गेवराई तालुक्यात दमदार एन्ट्री
बहुजन रयत परिषदेच्या ढाण्या वाघा ची गेवराई तालुक्यात दमदार एन्ट्री बीड : (सखाराम पोहेकर ) बहुजन रयत परिषदेचे प्रांत अध्यक्ष…
Read More » -

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देणे हाच खऱ्या अर्थाने गौरव -आशिष अण्णा देशमुख
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देणे हाच खऱ्या अर्थाने गौरव – आशिष अण्णा देशमुख. अखंड हिंदुस्तानाचे मानबिंदू भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील थोर क्रांतिकारक…
Read More » -

गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; गौतमी आता सिनेमात दिसणार
सोलापूर : नृत्यांगना गौतमी पाटील तिच्या डान्ससाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. पण सध्या गौतमी आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आलीये. गौतमी पाटील…
Read More » -

लग्नाच्या आदल्या दिवशी का केली डॉक्टरने आत्महत्या?
आदल्या दिवशी आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. नागपूर येथे मेयो रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या तरुण डॉक्टरने आत्महत्या का…
Read More » -

अपघाती मृत्यूची जबाबदारी कोणाची? सव्वावर्षात ८९० मृत्यू; अपघात राखणारी यंत्रणा दंड वसुलीत; रस्ता सुरक्षा समित्या कागदावर
महामार्गांच्या कनेक्टिव्हीटीमुळे जिल्ह्याच्या विकासाला निश्चितपणे चालना मिळाली. पण, वाहन चालकांचा बेशिस्तपणा, आणि रस्त्यांच्या समस्यांकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष, अशा कारणांमुळे रस्ते…
Read More »

