राजकीय
-
शरद पवारांना मोठा झटका! निवडणूक आयोगाने फेटाळली चिन्हाबाबातची मोठी मागणी
Sharad Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (१५ ऑक्टोबर) रोजी महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.…
Read More » -
२०१९ मध्येच आम्हाला अक्कल आली असती, तर चित्र वेगळे असते – देवेंद्र फडणवीस
गोंदिया : कधी कधी आम्ही पण चूक करतो. आम्हाला याची जाणीव निवडणुकीनंतर झाली. आमचा मुलगा किती मोठा आहे हे आज…
Read More » -
संजय राऊत वाघ्या आणि सुषमा अंधारे मुरळी तर उद्धव ठाकरे.; मनसे नेत्याचं विधान चर्चेत
मुंबईतील गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा होत आहे. या मेळाव्यात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाषण…
Read More » -
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा निर्णय; राज ठाकरे थेट काय म्हणाले..
Raj Thackeray : राजगर्जना करत राज ठाकरेंनी विधानसभेसाठी टॉप गिअर टाकलाय. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी ‘एकला चलो’ची घोषणा केलीय. येत्या…
Read More » -
तिसऱ्यांदा सत्ता देऊन तुम्ही म्हणत असाल हिंदू खतरे में है. तर मग काँग्रेसची सत्ता बरी
दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘तिसऱ्यांदा सत्ता देऊन तुम्ही म्हणत असाल हिंदू खतरे में है. त्यामुळे मी…
Read More » -
विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का; ‘या’ पक्षाने सोडली साथ, स्वबळावर लढणार निवडणूक
महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीपासून वेगळा मार्ग स्वीकारण्याचा…
Read More » -
“ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्या सत्तेचा गैरवापर केला जातो. तुमच्या मूळ प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही. त्यासाठी या देशात परिवर्तनाची गरज आहे
Sharad Pawar : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासाघाडी अशी लढत पाहायला मिळणार…
Read More » -
कुणबीच्या तीन पोटजातींचा ओबीसीत समावेश; आचारसंहितेपूर्वीच मंत्रिमंडळाचे धडाकेबाज 24 निर्णय
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही दिवसांत लागण्याची शक्यता असताना त्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet…
Read More » -
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच आतिशींनी केला रेकॉर्ड, वाचा कसं आहे नवं मंत्रिमंडळ
आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी (शनिवार, 21 सप्टेंबर) दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी त्यांना पद…
Read More » -
काँग्रेसने शिवाजी महाराजांसंदर्भात काय, काय ,ठाकरे मूग गिळून गप्प का?
मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी राज्यात महाविकास आघाडीकडून रविवारी आंदोलन करण्यात आले. राज्यातील प्रत्येक शहरांत जोडे मारो आंदोलन झाले.…
Read More »