ताज्या बातम्या
-

पळवून नेलेली मुलगी तत्काळ परत आली नाही तर कोल्हापूरमद्धे तांडव होईल
देशभरात ‘लव जिहाद’शी संबंधित प्रकरणं खूप गाजत आहेत. महाराष्ट्रातूनही अशी प्रकरणं समोर येत आहेत. कोल्हापुरात लव जिहाद सारखा प्रकार घडला…
Read More » -

इलेक्ट्रॉनिक लॉकर तोडून तब्बल साठ लाख रुपयांचे सोने आणि तेरा लाख रुपये लंपास
नागपूर : नागपूरात मुलानेच स्वतःच्या घरात तब्बल 73 लाखाची चोरी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नागपूरातील शांतीनगर भागात इलेक्ट्रॉनिक…
Read More » -

व्यापारी महेंद्र शांतिलाल बोरा यांचा अपघाती मृत्यू
आष्टी : जामखेड-बीड-अहमदनगर महामार्गावर आज सकाळी पोखरी गावाजवळील धोकादायक वळणावर पुलावरून कार कोसळून भीषण अपघात झाला. यात जामखेड येथील व्यापारी…
Read More » -

कॉंग्रेस नेते नितीन राऊत ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान जखमी
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेते नितीन राऊत म्हणाले की, मी भारत जोडो यात्रेत सहभागी होतो. आम्ही चार मिनार ओलांडल्यावर…
Read More » -

तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून जबरी घरफोडी
भिगवण : डिकसळ गावाच्या हद्दीत माळीवस्ती येथे मंगळवारी (दि. १) पहाटे अज्ञात तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून जबरी घरफोडी करीत…
Read More » -

जलसंपदा विभागात क्लर्क म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीची गळा आवळून हत्या
नाशिक : जलसंपदा विभागात क्लर्क म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नाशिकच्या (Nashik)…
Read More » -

भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज,पाकव्याप्त काश्मीरमधील भारतीयांवर होणाऱ्या अत्याचाराची पाकला मोठी किंमत चुकवावी लागेल
नवी दिल्ली: भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज आहे, आम्हाला प्रतिक्षा आहे केवळ सरकारच्या आदेशाची. त्यामुळे सरकारने असा कोणताही निर्णय घेतल्यास त्याची…
Read More » -

लग्नाचे नाटक तिचे हात पाय बांधून मित्रांसोबत सामुहिक बलात्कार
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे नाटक केले, कपाळावर कुंकू लावून तरुणीसोबत रात्र घालवून दुसऱ्या दिवशी तिला तिच्या घरी सोडले. यानंतर महिनाभराने…
Read More » -

बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला
चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथील शिक्षकाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ८ लाख…
Read More » -

राज्यात आजपर्यंत पत्रकार परिषदेत एवढे खोटे बोलल्याचे मी कधीही ऐकले नव्हते – आदित्य ठाकरे
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातून अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहे. याचे खापर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी…
Read More »










